फाळणी | Birth of India | Birth of Pakistan | India in 1947 | Partition of India

फाळणी झाली नसती तर…| प्रा. शेषराव मोरे | If the partition had not happened…| Prof. Seshrao More

फाळणी झाली नसती तर… ‘अखंड भारत’ म्हणजे आसिंधुसिंधू असा विशिष्ट सीमाधारित भूभाग नव्हे, तर त्या भागात एका सर्वसंमत राज्यघटनेवर आधारित असलेले राज्य (प्रशासन) होय! ‘काँग्रेस’ व ‘मुस्लीम लीग’ या (हिंदू व मुसलमान धर्मीयांच्या) प्रमुख राजकीय पक्षांत अखंड भारताची एक सर्वसंमत राज्यघटना तयार करण्याबाबत एकमत न झाल्याने स्वतंत्र राज्यघटना असणारी दोन राष्ट्रे निर्माण झाली. यालाच ‘फाळणी’ म्हणतात. मुस्लीम […]