योग जीवनाचे सार

पतंजली ऋषींनी प्राचीन काळात का बरे योगासूत्रे लिहिली असतील? तेव्हा तर आजच्या सारखे ताणतणाव नव्हते, चिंता-घोर लागून माणसांची मने पोखरली गेली नव्हती. लोकसंख्येचा स्फोट झालेला नव्हता, माणूस आत्महत्या करीत नव्हता, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होत नव्हते, माणूस पशू बनला नव्हता, निसर्गाचा ऱ्हास सुरु झाला नव्हता आणि प्रदूषण तर नव्हतेच नव्हते. मग का पतंजली ऋषींनी सखोल योगाभ्यास […]