विज्ञान: विकास की विध्वंस ?

  मानव उत्क्रांतीत विज्ञानाचा वाटा निश्चितच फार मोठा आहे. मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आपल्या आसपासचा निसर्ग समजून घेण्यात खूप प्रगती केली. आपले जीवन अधिक सुकर करण्यासाठी नवीन उपकरणांचा शोध लावला, तंत्रज्ञान विकसित केले. नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर अधिक सखोल संशोधन केले. विज्ञान व तंत्रज्ञान विकासाची गती दिवसेंदिवस वाढतच गेली. या सर्वांचा प्रभाव केवळ आपले जीवन सुकर […]

अविनाश धर्माधिकारी | Global World | Kalnirnay Blog

ग्लोबल जगात वागावं कसं?

ग्लोबल जगात जगणं,वागणं ही आपणा भारतीय(त्यात आपण मराठी आलोच) माणसांसाठी अगदी उस्फूर्त, सहजसाध्य अशी गोष्ट आहे. ‘ग्लोबल’ या शब्दामध्ये एकत्र आलेलं, एकमेकांशी जुळलेलं जग(Interconnected), एकमेकांवर अवलंबून असून (Interdependent), अंतिमत: ते एकरुप, एकात्म असं विश्व तयार होतं. तर आपल्याला संस्कृतीच्या उष:कालापासूनच कळलेलं आहे की, सारं विश्वमूळ एकाच चैतन्यापासून बनलेलं आहे. भोवतालचं विश्व म्हणजे त्या ‘एका’नं धारण […]